रायगड रायगड जिल्हयाचे स्थान महाराष्ट्रात अनन्य साधारण आहे. रायगड हे इंग्रजी अंमल सुरु होण्यापूर्वी कित्येक वर्षे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे केंद्र होते. महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी चवदार तळयावर सत्याग्रह करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मानवांना पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करुन सामाजिक समतेचा व समानतेचा महान आदर्श जगासमोर ठेवला. त्याप्रमाणे अलिबाग येथील चरी […]
More...